tag:blogger.com,1999:blog-7640146003286532819.post4850837222193764256..comments2023-10-05T18:28:12.390+09:00Comments on मराठी सुमने..: रोपटे नात्यांचे - खुराक गप्पांचा..!!Vrushali Athalyehttp://www.blogger.com/profile/15278351039293554809noreply@blogger.comBlogger4125tag:blogger.com,1999:blog-7640146003286532819.post-73275312396004267262011-12-17T00:04:50.502+09:002011-12-17T00:04:50.502+09:00वृषाली,
प्रतिक्रियेची दखल घेतल्याबदद्ल धन्यवाद...वृषाली,<br /><br /> प्रतिक्रियेची दखल घेतल्याबदद्ल धन्यवाद.<br /><br /> आपल्याप्रमाणे मी अनेकांना( ईमेलने घुसखोरी केल्यावरही ) पत्रे लिहिली आहेत. पत्रांचा जो गंध आहे तो ईमेलला कुठला?आतापर्यंतचा पत्रांचा एकूण अनुभव अतिशय चांगला होता व संबंध दृढ करणारा होता. <br /> माझा कल एकत्र घालवलेल्या क्षणांना उजाळा देण्याकडे, शुभेच्छा देण्याकडे व अभिनंदन करण्याकडे असतो. अनेकांनी मला सांगितले आहे की, तुझं पत्र वाचून बरं वाटलं.. जीवनात मला कोणी पत्रच लिहिले नव्हते. <br /> ही गोष्ट खरी की, प्रामाणिक इच्छा असेल तर तर ते प्रतिबिंब उमटल्यावाचून राहणार नाही. गुणांच्या कौतुकासाठी पत्रे लिहिणे उत्तमच. होणा-या त्रासाबाबतही तळमळीने पत्रे लिहायची असतील तर वाचणाराही तितकाच सुसंवादी हवा.<br /> अवांतर ः मला एकूण ती सारी प्रक्रियाच आवडते. कागदाची निवड, लिहिण्यासाठी वेळेची निवड, पाकिटावर तिकीट लावणे, जाऊन पोस्टात टाकणे...एक विलक्षण नशा.<br /> आपलाही असाच अनुभव असावा...<br /><br /> - केदारK Phttps://www.blogger.com/profile/08206175175148597359noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7640146003286532819.post-31039160207969620562011-12-16T20:56:46.475+09:002011-12-16T20:56:46.475+09:00नमस्कार श्री. केदार,
सर्वप्रथम आपल्या प्रतिक्रिये...नमस्कार श्री. केदार, <br />सर्वप्रथम आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद. <br /><br />मी खूप जणांना पत्रं लिहिली आहेत - अगदी माझ्या कुटुंबीयांपासून ते माझ्या नोकरीतील colleagues पर्यंत सर्वाना.. कारण मी लेखात म्हटल्याप्रमाणे, कोणाचाही मला भावलेला गुण, त्या व्यक्तीपर्यंत पत्ररूपाने पोहोचविण्याची माझी सवय आहे. अर्थातच अशा पत्रात टीकेचा भाग वजा होतो.. <br />आणि खरे सांगू का, आपला हेतू अतिशय निर्मळ असेल, आपल्या पत्रातून अथवा बोलण्यातून आपली समोरच्या व्यक्ती विषयीची तळमळ प्रकट होत असेल, तर मला नाही वाटत कि समोरच्याला अगदी टीकेचा सुद्धा त्रास होईल. कारण माझ्या मते तरी मार्ग असभ्य नसतातच. इच्छा मात्र प्रामाणिक असावी.. आणि जर ती तशी असेल तर आपोआपच तिचे प्रतिबिंब आपल्या व्यक्त करण्याच्या पद्धतीमध्ये उमटतेच... <br />कारण शेवटी काय हो.. तो माणूस महत्वाचा.. पटते का आपल्याला?Vrushali Athalyehttps://www.blogger.com/profile/15278351039293554809noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7640146003286532819.post-48175780215028851912011-12-16T17:03:47.220+09:002011-12-16T17:03:47.220+09:00नमस्कार,
तुमची पोस्ट वाचली. या पोस्टवरील पत्राच्या...नमस्कार,<br />तुमची पोस्ट वाचली. या पोस्टवरील पत्राच्या मुद्याबाबत लिहायचे आहे. मी स्वतः पत्रे लिहित असतो. काहींना ते आवडते. काहींना पत्र हा 'ज्याला ते लिहिले आहे त्यांना विचित्र परिस्थितीत टाकणारा प्रकार' वाटतो. हे लोक म्हणतात, पत्रात स्तुती असेल तर ठीक पण किंचितही टीका असेल तर त्रास होतो. त्यामुळे अशावेळी पत्राचा मार्ग असभ्यतेकडे झुकणारा ठरतो.<br />आपले काय मत आहे ?<br />अनेक पत्रे मानवी संबंधांना अधिकाधिक गहि-या छटा देणारीही असतात,हे अनेकांना बहुधा माहीत नाही. तुमच्या त्या सरांबाबतचा प्रसंग असाच गहिरा होता. <br />आपण कोणाकोणाला लिहिली आहेत पत्रे ? काय अनुभव आले ?K Phttps://www.blogger.com/profile/08206175175148597359noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7640146003286532819.post-77548847089554875502011-12-14T19:02:49.374+09:002011-12-14T19:02:49.374+09:00khup chan, tu mantes te khare aahe aaplya manat je...khup chan, tu mantes te khare aahe aaplya manat je kay asel te, nidan aapn aplya mansa barobar tari share karave. tarch jivan jagane shakya aahe, ani Purvi "generation gap" baddal bolayache karan don pidhyache antar manaun bolale jayache. pan atta ekach vayatil lokmadhye "communication gap" navache navin phad aale aahe. manun ch ki kay aatta 30-35 vayatli lok pan depression madhye jatat. <br /><br />Pan chan vatale tuza lekh vachun. <br />manapasun avadla.Aartihttps://www.blogger.com/profile/02627681359010226848noreply@blogger.com